*पुढिल वर्षासाठी 421 कोटींच्या अतिरीक्त मागणीसह एकुण 940 कोंटींचा शासनाकडे प्रस्ताव* • *अनुसूचित जाती उप योजनेसह एकुण 1060 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा* • *जिल्ह्यासाठी दि.7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत जास्तीचा…
महा धुरळा
काशीच्या धर्तीवर करू दक्षिण काशी कोल्हापूरचा कायापालट : सहपालकमंत्री माधुरी मिसाळ* सहपालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर :सर्वप्रथम घेतले देवीचे दर्शन
*काशीच्या धर्तीवर करू दक्षिण काशी कोल्हापूरचा कायापालट : सहपालकमंत्री माधुरी मिसाळ* सहपालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर :सर्वप्रथम घेतले देवीचे दर्शन
अर्थसंकल्प देशाचा मांडला आहे की बिहारचा? शेतकरी, कामगार यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद नाही. आमदार सतेज पाटील यांची बजेटवर प्रतिक्रिया
* अर्थसंकल्प देशाचा मांडला आहे की बिहारचा? शेतकरी, कामगार यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद नाही. आमदार सतेज पाटील यांची बजेटवर प्रतिक्रिया बेरोजगारी, महागाई यावर एक चकार शब्द न काढता…
सर्वसामान्यांना दिलासा देत, प्रत्येक क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर*
*सर्वसामान्यांना दिलासा देत, प्रत्येक क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर* कोल्हापूर दि.०१ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प…
केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्ती आणि विकसित भारताची पायाभरणी, खासदार धनंजय महाडिक*
*केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्ती आणि विकसित भारताची पायाभरणी, खासदार धनंजय महाडिक* *अभुतपूर्व आणि ऐतिहासिक केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळं नोकरदार-शेतकरी-महिला-युवा-उद्योजक अशा सर्वांचं समाधान* खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे…
शेतकरी, उद्योजक, सर्वसामान्य जनता यांच्याकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प खासदार शाहू महाराज यांची प्रतिक्रिया
” शेतकरी, उद्योजक, सर्वसामान्य जनता यांच्याकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प खासदार शाहू महाराज यांची प्रतिक्रिया केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्य जनता, उद्योजक आणि तरुण वर्ग यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. महागाई आणि बेरोजगारी वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. केंद्रात पुन्हा सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार जनतेला भरभरून देईल अशी अपेक्षा आजच्या अर्थसंकल्पात मधून होती. पण, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हा अर्थसंकल्प निराशदायी असल्याचे जाणवले. हा अर्थसंकल्प स्वप्नाळू असून भारताचा मुख्य कणा असलेल्या शेतकऱ्यांकडे यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेची तरतूद तीन लाखावरून पाच लाख केल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण, गेल्या सात वर्षात वाढलेल्या महागाईच्या तुलनेत ही वाढ अत्यल्प आहे. शेतकऱ्याला हमीभाव, कर्जमाफी देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय यामध्ये होणे आवश्यक आहे. त्याकडेही दुर्लक्ष झालेले दिसते. दरवर्षी तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणार अशी घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारने प्रत्यक्षात अंदाजपत्रकात मात्र याबाबत फारसे काही तरतूद केली नसल्याचे दिसते. यामुळे बेरोजगारी वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य जनतेला देण्यापेक्षा त्यांच्या खिशातून काढून घेण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकातून झालेला आहे. जगात ए आय तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वाढत आहे याबाबत अंदाज पत्रकात भरीव काहीतरी होण्याची अपेक्षा होती मात्र किरकोळ प्रकल्पाची घोषणा करत त्याला कमी महत्त्व दिल्याचे दिसते. विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी कौशल्य विकास योजनेसाठी भरीव तरतूद केलेली नाही. आयकर मर्यादा वाढवणे व इतर एक- दोन महत्त्वाच्या स्वागताह॔ तरतुदी वगळता इतर अंदाजपत्रक मात्र निराशजनकच आहे. ……………. शेतीसाठी निराशजनक अर्थसंकल्प माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतीक्षेत्रासाठी निराशाजनक असून यामध्ये मोठ मोठ्या घोषणा व पोकळ वलग्णा केल्या गेल्या…
दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध उत्तम प्रतीच्या दूध उत्पादन वाढीसाठी ‘गोकुळ’ चा नवा उपक्रम – अरुण डोंगळे
दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध उत्तम प्रतीच्या दूध उत्पादन वाढीसाठी ‘गोकुळ’ चा नवा उपक्रम – अरुण डोंगळे चेअरमन, गोकुळ दूध संघ गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत…
महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही प्रेरक असून शरण साहित्य म्हणजे मानवतेचा खजिना बेंगळुरुच्या बसव समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जत्ती कोल्हापूर, दि. १ फेब्रुवारी: महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही…
राज्यातील सर्व विकासकामांना लागणार ब्रेक लाख कोटींची बिले थकली, कंत्राटदारांचा निर्णय
राज्यातील सर्व विकासकामांना लागणार ब्रेक लाख कोटींची बिले थकली, कंत्राटदारांचा निर्णय गुरुबाळ माळी, कोल्हापूर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने कामांचा धडाका लावला. मतदरांना कामं दाखविण्यासाठी कंत्राटदारांनी…
आठव्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण* चिल्लर पार्टी कौतुकास पात्र : साधना पाटील
*आठव्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण* चिल्लर पार्टी कौतुकास पात्र : साधना पाटील कोल्हापूर : चिल्लर पार्टीसारख्या संस्थेने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी बालचित्रपटांची पर्वणी मिळवून दिली आहे. गेली सात वर्षे ही संस्था…